http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/b/b1/Shiv-drinking-Poison.jpg/200px-Shiv-drinking-Poison.jpg

समुद्र मंथनातून प्रथम कालकूट विष निघाले जे भगवान शंकराने प्राशन केले. यातून तात्पर्य हे आहे की अमृत प्रत्येक मनुष्याच्या मनात स्थित आहे. जर आपल्याला अमृताची इच्छा असेल तर सर्वांत आधी आपल्याला आपले मन घुसळावे लागेल. जेव्हा आपण आपले मन घुसळू तेव्हा सर्वांत आधी वाईट विचारच बाहेर पडतील. हेच वाईट विचार म्हणजे विष आहे. आपण हे वाईट विचार परमात्म्याला अर्पण केले पाहिजेत आणि त्यांपासून मुक्त झाले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel