साक्षी शिंदे यांच्या कविता
राजेंद्र निळकंठ घोटकर यांच्या कविता
गांवातील विलक्षण गजाली. ह्या कथा खिळवून ठेवणाऱ्या आणि विनोदी आहेत.
मानसिकता हि अनिकेत आणि प्रगती ह्या वर्गमित्रांची आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, संवर्धन आणि उपयोग हे मनुष्याच्या आयुष्याच्या समृद्धीचं महत्वाचं रहस्य आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा धडा घालून दिला आणि जोपासण्यासाठी प्रेरणा दिली.हा पाठ समजून घेण्यासाठी बुकस्ट्रक वरील हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कार्व्हर यांचा जन्म अंदाजे १८६० चा असावा आणि लहानपणापासूनच झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतले होते.गुलामगिरीच्या सावटातुन यशाची पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी असलेलं नात कायम घट्ट राहिले होते. अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला जणूकाही देणगीच दिली. या सगळ्याचा या पुस्तका मध्ये आढावा आहे.
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.
सुधा मूर्ती या इंग्रजी आणि कन्नड भाषेतील एक भारतीय लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, तंत्रविषयक पुस्तके, प्रवास वर्णने लघुकथा संग्रह, वास्तववादी लेख, बालसाहित्य अशा विविध विषयांना स्पर्श करणारे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये केला गेला आहे. सुधा मूर्ती यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. २०११ मध्ये त्यांना कर्नाटक सरकार द्वारे कन्नड भाषेतील साहित्यात उल्लेखनीय कामगिरी साठी अत्तीमब्बे पुरस्कार प्रदान केला गेला आहे. त्यांच्या शाळेगणिक एक ग्रंथालय या कल्पनेनुसार ५०००० ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिस फौंडेशन मार्फत त्यांनी पूरग्रस्त प्रदेशमध्ये २३०० घरे बांधून दिली आहेत. त्यांनी तामिळनाडू आणि अंदमान राज्यात त्सुनामी, गुजरातमधील कच्छ येथे भूकंप, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यात वादळ आणि पूर, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींचा यशस्वीपणे सामना केला आहे.
२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल..?
शिवाजी गोविंदराव सावंत (ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.
वैद्यकीय सत्यकथा या पुष्पमालिकेत share केलेला अनुभव
नवीन वर्षाची कविता
Poem by Sanket.
व्यंकटेश माडगूळकर ह्यांचे हे लेखन आम्हाला गावांतील कथांत घेऊन जातात. ग्रामीण जीवन, तेथील लोकांचा साधेभोळे पणा तसेच विक्षितपणा ह्यातून जो विनोद निर्माण होतो तो इथे तुम्हाला वाचायला मिळेल.
सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात, महारष्ट्रात आणि गोव्यात मी केलेल्या सहलीची वर्णने एकत्रित स्वरूपात
निसर्गाची अद्भुत किमया
प्रेम कविता
स्वप्नवास्तव ही 17 पत्रांची एक काल्पनिक पत्रमालिका आहे
लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते. Ghataarchi geete. Traditional marathi folk songs.
कवीमन म्हणजे काय हे समजण्यासाठी ह्या गोमंतकीय मराठी कवीच्या कविता वाचल्याच पाहिजेत. Borkaranchya kavita.
यंदा दिवाळी अंक प्रकाशित न करता सामाजिक विषयावर, समस्येवर समाजात विचारविमर्श घडवून आणण्याचा छोटासा प्रयत्न आरंभने केला आहे 'भारतीय समाज आणि स्त्रियांबद्दलची मानसिकता'. या अंकाचे आरंभयात्री प्रसिद्ध वृत्तनिवेदिका ज्योती अंबेकर यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आहे. आपले अनुभव, विचारांनी त्यांनी हा अंक सजवला आहे. तेव्हा हे सदर आवर्जून वाचावे असे आहे.
ताऱ्याच्या शोधात हि एक हृदयस्पर्शी कथा आहे.
या पुस्तकात मी विविध पाच कथांचा समावेश केला आहे, पाचही कथा वेगळ्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत, तुम्हाला त्या हमखास आवडतील याची हमी मी देतो. एकदा हे पुस्तक वाचून झाल्यावर आपले मत नक्की कळवा. मी आपला सदैव आभारी आहे. आपण माझ्या पुस्तकांना जो प्रतिसाद देत आहात तो यापुढेही असाच रहावा, हीच ईच्छा, धन्यवाद!
ह्या कथा जुन्या कथा आहेत पण अतिशय मनोरंजक आहेत.
विक्रम वेताळाच्या गोष्टी सर्वांत लोकप्रिय मराठी गोष्टीं पैकी आहेत.
चित्रपुरी नामक राज्याचा राजा चतुरवर्मा आपल्या नावाला साजेल असाच चतुर व हुशार होता. तो एक प्रजावत्सल राजा होता. प्रणेचे कष्ट सुख ओळखून घेण्यासाठी तो येष पालटून राज्यभर हिंडे व फिरे. एकदा राजा आजारी पडला आणि स्वतः हिंडून प्रजेचे कष्ट सुख ओळखून घेणे त्याला शक्य झाले नाही. म्हणून आपल्या मंत्र्याला व सेनापतीका जवळ बोलावून तो म्हणाला-" तुम्ही दोघे वेष पालटून राज्यात कोठे काय होत आहे हे पाहून या." राजाज्ञेप्रमाणे दोघे निघाले. हिंडत हिंडत ते सिंगवरम् या गावी आले. गावा- बाहेर एका डोंगरी ओव्याचे पाणी पिऊना व पोव्यांना पाजून त्यांना झाडाला बांधून ठेवले, आणि पाबीच गावात निघाले. ....