http://4.bp.blogspot.com/-fDglOcmspV4/Ujs8aiAQt-I/AAAAAAAADSk/IinDiSto8-0/s1600/images+(1).jpg

यानंतर समुद्र मंथनातून पारिजात वृक्ष निघाला. या वृक्षाचे वैशिष्ट्य होते की त्याला स्पर्श करताच थकवा नाहीसा होत होता. हा देखील देवतांच्या वाट्याला गेला. लाइफ मैनेजमेंटच्या दृष्टीकोनातून पाहिले तर समुद्र मंथनातून पारिजात वृक्ष निघण्याचा अर्थ सफलता प्राप्त होण्याआधी मिळणारी शांती आहे. जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या एवढे निकट पोचता तेव्हा तुमचा थकवा आपणच दूर होऊन जातो आणि मनात शांतीची अनुभूती मिळते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel