http://coincoin.com/bBhatNishS.jpg

सिंधू संस्कृतिकालीन भाल्यांचे फाळ तांब्याचे असून ते सरळ धारेचे किंवा काटेरी असत. वैदिक काळात भाल्यांना फारसे महत्त्व नव्हते. मरूतांकडे प्रास वगैरे प्रकारचे भाले असत. रामायणकालात प्रास म्हणजे फेकण्याचा भाला वापरात होता. महाभारतातील उल्लेखावरून कंबोज, गांधार येथील घोडेस्वार भालाईत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel