पूर्वीच्या काळी सर्व ऋषी-मुनी डोक्यावर शेंडी ठेवत असत. आज देखील अनेक लोक शेंडी ठेवतात. या संबंधात मान्यता आहे की ज्या ठिकाणी शेंडी ठेवली जाते, त्या जागी मेंदूतील सर्व नसांचे केंद्र असते. इथे शेंडी असेल तर मेंदू स्थिर राहतो. राग येत नाही आणि सारासार विचार करण्याची क्षमता वाढते. मानसिक शक्ती वाढते आणि एकाग्रता वाढते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel