पूजा, शांत, सण किंवा एकादशी, चतुर्थी अशा दिवशी लोक उपवास करतात. आयुर्वेद सांगतो की उपवास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फलाहार केल्याने पचन व्यवस्थेला आराम मिळतो. संशोधकांच्या मते व्रत केल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह इत्यादी रोग होण्याची शक्यता कमी होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel