विवाहित महिलांसाठी भांगात शेंदूर भरणे किंवा कुंकू भरणे अनिवार्य परंपरा आहे. या संबंधातील तर्क असा आहे की कुंकवामध्ये हळद, चुना आणि पारा असतो. या तिघांचे मिश्रण शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते. त्यामुळे मानसिक तणाव देखील कमी होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel