http://3.imimg.com/data3/GF/DV/MY-4397088/sugar-batasa-500x500.jpg

ही देखील दिवाळीसाठी शुभ सामग्री आहे. लक्ष्मी पूजनाच्या नंतर गूळ किंवा बत्ताशे यांचे दान केल्याने धनवृद्धी होते. घर-परिवारात सुख-समृद्धी नांदते. यामुळेच प्रसादाच्या स्वरुपात बत्ताशे देवाला अर्पण केले जातात. पूजेच्या नंतर बत्ताशे किंवा मिठाई अन्य लोकांना देखील वाटली पाहिजे, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत आपण प्रसाद पोचवतो, तितके जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होते. यामागील एक भाव असाही आहे की दिवाळीच्या वेळी गोड खून सर्वांची तोंडे गोड व्हावीत आणि सर्वांचे मन प्रसन्न राहावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel