http://www.ajabgjab.com/wp-content/uploads/2015/11/106-1.jpg

खूप जुनी मान्यता आहे की दिवाळीच्या वेळी ज्वारीचा पोखरा ठेवल्याने धनाची वृद्धी होते. सर्व देवी-देवतांबरोबरच माता अन्नपूर्णेची कृपा देखील प्राप्त होते. अन्नपूर्णा आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात कोणत्याही प्रकारच्या अन्नाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. ज्वारीचा पोखरा बनवण्यासाठी दिवाळीच्या आधी एका दिव्यात माती घेऊन त्यामध्ये गव्हाचे दोन दाणे टाकावेत, काही दिवसानंतर त्याला अंकुर फुटतील आणि मातीच्या वरती हिरवे गावात दिसू लागेल. याच गवताच्या दिव्याला पूजेत ठेवले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel