https://c2.staticflickr.com/6/5259/5449460221_2e2d789c18_b.jpg

जुन्या काळापासूनच पूजेच्या वेळी अक्षतांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तांदळाला अक्षत म्हटले जाते म्हणजे जो खंडित नाही असा. या कारणाने अक्षतांना पूर्णत्वाचे प्रतिक मानले जाते. धार्मिक कार्यांच्या वेळी अक्षता एका धनाच्या स्वरुपात देखील वापरल्या जातात. पूजेत अक्षता ठेवण्याच्या संबंधात एक मान्यता अशी आहे की अक्षता आपल्या घरावर एकही डाग लागू देत नाहीत म्हणजेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढवतात. टिळा लावताना देखील अक्षतांचा वापर केला जातो यामागील कारण असे आहे की टिळा लावून घेणाऱ्या व्यक्तीला घर-परिवार आणि समाजात पूर्ण मन-सन्मान प्राप्त व्हावा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel