http://www.ruchiskitchen.com/wp-content/uploads/2014/03/hanuman-in-ashik-vatika-278x300.jpg

सीता मातेची आज्ञा घेऊन हनुमान बागेत घुसला आणि फळे खाऊ लागला. त्याने अशोक वाटिकेत खूप फळे खाल्ली आणि झाडे तोडू लागला. तिथे अनेक राक्षस राखणदारी करीत होते, त्यांच्यापैकी काहींना ठार मारले. काही राक्षस आपला जीव वाचवून रावणासमोर गेले आणि तिथे जाऊन या उचापत्या वानराची खबर दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel