राजा जनमेजय

अर्जुनाचा नातू जनमेजय याने आपला पिता परीक्षित याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्प यज्ञ केला होता. जनमेजय याला जेव्हा समजले की आपल्या पित्याचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशाने झाला आहे तेव्हा त्याने हा यज्ञ केला होता. या यज्ञात अनेक सर्प जळून भस्म झाले होते. आस्तिक मुनींच्या सांगण्यावरून जनमेजय याने हा यज्ञ पूर्ण केला नाही. (पूर्ण कथा इथे वाचा : सापांच्या संपूर्ण कुळाच्या विनाशासाठी जनमेजय याने केला होता 'सर्प मेध यज्ञ')

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel