चक्रवर्ती सम्राट बनण्याच्या उद्देशाने हा यज्ञ केला जात असे. या यज्ञामध्ये एक राजा आपल्या यज्ञाच्या घोड्याला अन्य राज्यांच्या सीमेत पाठवत असे. ज्या राज्यामधून हा घोडा न अडवता परत येत असे, तेव्हा मानले जाई की त्या राज्याचा राजा शरण आला आहे. आणि ज्या राज्यात घोडा अडवला जात असे, त्या राज्याच्या राजाला चक्रवर्ती बनू पाहणाऱ्या सम्राटाशी युद्ध करावे लागे. धर्म ग्रंथांनुसार, जो कोणी १०० वेळा हा यज्ञ करतो, त्याला इंद्राचे पद प्राप्त होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel