यज्ञातून होणारे लाभ

धर्म ग्रंथांनुसार यज्ञाच्या माध्यमातून प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते. धनाची प्राप्ती, कर्मांचे प्रायश्चित्त, अनिष्ट टाळण्यासाठी, दुर्भाग्याला सौभाग्यात बदलण्यासाठी, रोगांचे निवारण करण्यासाठी यज्ञ करण्याचे विधान आहे. देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि धन-धान्याची समृद्धी होण्यासाठी यज्ञ केले जातात. गायत्री उपासनेत देखील यज्ञ महत्त्वाचा आहे. गायत्रीला माता आणि यज्ञाला पिता म्हटलेले आहे. त्यांच्याच संयोगातून मनुष्याचा अध्यात्मिक जन्म होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel