ब्राम्हणांना दान केली

पृथ्वी महाभारतानुसार परशुरामाचा हा क्रोध बघून महर्षी ऋचिक यांनी स्वतः प्रकट होऊन त्यांना हे घोर कृत्य करण्यापासून रोखले. तेव्हा मग त्यांनी क्षत्रियांचा संहार थांबवला आणि सारी पृथ्वी ब्राम्हणांना दान केली आणि स्वतः महेंद्र पर्वतावर राहू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel