भगवतगीता अर्जुनाला ऐकवलेली नव्हती

भगवतगीता अगोदर सूर्यदेवाला ऐकवण्यात आली होती. सूर्यदेवाने ती मनूला समजावून सांगितली. मनूने मग इक्स्वकू ला सांगितली आणि अशा प्रकारे ज्ञान पुढे शिकवण्यात येऊ लागले. परंतु कालपरत्वे लोक ही गोष्ट विसरत गेले. म्हणूनच श्रीकृष्णाला कुरुक्षेत्राच्या युद्धात ती अर्जुनाला सांगावी लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel