हनुमान चालीसा

हनुमान चालीसा सर्वांनीच वाचली आहे. हनुमान चालीसेत म्हटले आहे -
“युग सहस्त्र योजन पर भानु !
लील्यो ताही मधुर फल जानू!!”
१ युग  = १२००० वर्ष
१ सहस्त्र  = १०००
१ योजन  = ८ मैल
१ मैल   = १.६ किलोमीटर
युग  x सहस्त्र  x योजन  = भानु
१२००० x १००० x ८ मैल = ९६०००००० मैल
९६०००००० x १.६ किलोमीटर  = १५३६०००००० किलोमीटर
हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातले अंतर आहे. (१५२,०९३,४८१ किलोमीटर) जे संशोधनानंतर समजले आहे.



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel