ज्या मनुष्याला ध्रुवतारा किंवा सूर्यमालेचे देखील नीट दर्शन होत नाही, किंवा रात्री इंद्रधनुष्य दिसते अथवा दुपारी उल्कापात होताना दिसतो, किंवा त्याला गिधाड आणि कावळे घेरून राहिले तर त्याचे आयुष्य ६ महिन्यांपेक्षा अधिक शिल्लक नाही असे समजावे असे शिव पुराणात सांगितलेले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel