मृत्यू समीप दिसूनही इंद्रिये काम न करणे

 शिवपुराणात म्हटल्याप्रमाणे जो मनुष्य हरणाच्या पाठीवर असलेल्या शिकाऱ्यांच्या भयानक आवाजालाही लवकर ऐकू शकत नाही, त्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होतो. ज्याला आकाशात सप्तर्षी दिसत नाही, त्याचे आयुष्यही ६ महिनेच शिल्लक आहे असे समजावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel