आरशाला आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब मानलं जातं आणि म्हणून आरसा फुटणे म्हणजे आत्म्यासाठी हानिकारक मानलं जातं. त्याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही आरशाला बाहेर नेऊन चांदण्या रात्री पुरून टाकू शकता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel