http://triphours.com/wp-content/uploads/2015/06/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95.jpg

बर्बरीक विश्वातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. बर्बरीकाला केवळ ३ बाण पुरेसे होते ज्यांच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांची संपूर्ण सेना समाप्त करू शकत होता. त्याने आपले पितामह पांडव यांच्या विजयासाठी स्वेच्छेने शीश अर्पण केले होते. त्याच्या या बलिदानाला पाहून दानाच्या पश्चात श्रीकृष्णाने बर्बरीकला कलियुगात स्वतःच्या नावाने पूजनीय होण्याचा वर दिला. आज बर्बरीकला खाटू श्यामच्या नावाने पूजले जाते. जिथे कृष्णाने त्याचे शीर ठेवले होते त्या स्थानाचे नाव खाटू आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel