उरी आणि बारामुल्ला वर कब्जा केल्यानंतर भारतीय सेनेने आजाद काश्मीर सेनेचा पाठलाग करणे बंद केले आणि एक सहाय्यक तुकडी दक्षिणेला पुंछचा वेढा फोडण्यासाठी पाठवली. ही तुकडी पुंछला पोचली परंतु वेढा फोडू शकली नाही आणि तिथेच अडकून पडली. एक दुसरी सहाय्यक तुकडी कोटली पर्यंत पोचली परंतु तिला आपली कोटलीची मोर्चाबंदी सोडून मागे हटावे लागले आणि याच दरम्यान मिरपूरवर आजाद काश्मीर सेनेने कब्जा केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel