गरुड़ पुराण से जानें मृ‍त्यु लोक के राज़

गरुड पुराणानुसार आपल्या कर्मांची फळे आपल्या जीवनकाळात तर मिळतातच, परंतु मृत्यू नंतर देखील कर्मांची चांगली - वाईट फळे मिळतात. याच कारणासाठी हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी घरात्ल्याय एका व्यक्तीच्या मृत्युनंतर एक वेळ निश्चित करण्यात आली, जेणेकरून त्या वेळेला आपण जन्म आणि मृत्यूशी निगडीत सर्व सत्य समजून घेऊ शकू...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel