विष्णू भगवान
गरुड पुराणानुसार, विष्णू भगवान आपल्या भक्तांच्या सर्व दुःखांचा खात्मा करून त्यांच्या जीवनात सुख आणि शांती प्रस्थापित करतात. जो मनुष्य रोज आपल्या दिवसाची सुरुवात भगवान विष्णुंच्या पूजा - अर्चेने करतो, त्याला त्याच्या सर्व कामात सफलता मिळते. पण ध्यानात ठेवा, भगवंतांची पूजा करण्यापूर्वी स्नान आदि विधी उरकून शुद्ध व्हावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel