गरुड पुराणानुसार, विष्णू भगवान आपल्या भक्तांच्या सर्व दुःखांचा खात्मा करून त्यांच्या जीवनात सुख आणि शांती प्रस्थापित करतात. जो मनुष्य रोज आपल्या दिवसाची सुरुवात भगवान विष्णुंच्या पूजा - अर्चेने करतो, त्याला त्याच्या सर्व कामात सफलता मिळते. पण ध्यानात ठेवा, भगवंतांची पूजा करण्यापूर्वी स्नान आदि विधी उरकून शुद्ध व्हावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel