गाईला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. गाईला माता असं म्हटलं जातं. गाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात सर्व देवी - देवतांचा वास आहे असं मानलं जातं. जो मनुष्य गाईला देवासमान मानून तिची पूजा करतो, त्याच्या सर्व अडचणी नाहीश्या होतात. त्याचबरोबर गाइची पूजा करून तिला भोजन दिल्याने मनुष्याच्या हातून कळत - नकळत झालेल्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel