भारताने अनेक खेळांना जन्म दिला आहे. यामध्ये सापशिडी, बुद्धिबळ, पत्ते, रथांची शर्यत, नौकांची शर्यत, बैलगाडी शर्यत इत्यादी. बुद्ध देखील धनुस्रदार आणि रथांच्या शर्यतीत माहीर होते. यापैकी ४ खेळांचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. ते आहेत बुद्धिबळ, द्यूत - फासे, गोळा फेक आणि कुस्ती. आखाड्यांचा इतिहास इ. स. पु. २५०० सांगितला जातो तर ते पूर्ण रूपाने ८ व्या शतकात अस्तित्वात आले होते. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात आपल्याला चौसर फासे, गोट्या इत्यादी सापडले आहे. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel