द्वापरयुग (8,64,000 वर्ष)

http://119.82.71.88/hellobahadurgarh/cms/gall_content/2015/11/2015_11$largeimg218_Nov_2015_115354170.gif


मानाव्कालाच्या तृतीय भागाला द्वापरयुग म्हणतात. यामध्ये रोगराई, द्वेष आणि मानावांच्यात अंतर्गत कलह या अगदी सामान्य गोष्टी होत्या. या युगात मानवाचे सरासरी आयुर्मान २०० - ३०० वर्षे होते. हा काळ कृष्ण देहान्ताने समाप्त होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel