उदबत्ती आणि कापूर जाळणे

उदबत्ती आणि कापूर यांच्या सुगंधाने वास घेण्याची शक्ती वाढते आणि मन प्रसन्न होते. यांच्यातून उत्पन्न होणारा धूर नकारात्मक उर्जा नष्ट करतो आणि दुर्गंधी घालवतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel