अघोरीना लोक का घाबरतात


अघोरी हे सर्वसामान्यान पासुन लांब राहतात. दिवसा ते झोपतात आणि रात्री स्माशानात साधना करतात. ते त्यांचा जास्त वेळ सिद्धी मंत्राचा जाप करण्यात घालवतात. आजही असे अघोरी साधु आहेत की जे पराशक्तीला आपल्या आधीन करु शकतात. या साधना स्मशाणात होतात आणि जगात चारच  स्मशानघाट असे आहेत की जिथे या तंत्र साधनेचा परिणाम खुप लवकर होतो. तारापीठ स्मशान  (पश्चिम बंगाल), कामाख्या पीठ (आसाम), त्र्यंबकेश्वर (नाशिक) आणि उज्जैन (मध्यप्रदेश).

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel