हि गोष्ट सांगणे कठीण आहे परंतु पहिला अंदाज असा वर्तवला गेला आहे कि, वटवाघूळीच सूप पिल्याने, किंवा न शिजलेली वटवाघूळ खाल्याने हा व्हायरस माणसात आला असावा. चीनमध्ये काय काय खाल्लं जात हे आपल्याला ठाऊक तर आहेच. मग असाही अंदाज लावला जात आहे कि, वटवाघूळ खवल्या मांजरीने खाल्ले व खवल्या मांजरांना माणसांनी खाल्लं असल्यामुळे सुद्धा हा व्हायरस माणसात आलेला असू शकतो. परंतु या दोन्ही केस स्टडीला अजूनही कुणीसुद्धा सहमती दर्शवलेली नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel