Kids
Fun and educative books for children. Classic children's books and moral stories.
मुलांचे पोशाख

माणसासाठी जितके महत्वाचे अन्न असते तितकेच कपडे हि असतात. जसे चुकीच्या अन्नग्रहणाने अपचन होऊ शकतं तसच चुकीचे कपडे लहान मुलांना घातले तर त्यांना अंगावर चट्टे उठू शकतात. त्यांना अनेक त्वचा रोगांना लहान वयातच सामोरे जावे लागते. मागच्या वेळी मी मुलांच्या खुराकाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांच्या पेहरावाबद्दल लिहित आहे.

अशर्फीयाँ
निवडक

यह कहानी है एक सच्चे आदमी कि जिसने आपनां मान बचाने के लिये न कि हुई गळती को भी मान लिया था.! यह कहानी से हमे सिख मिलती है कि इमानदारी कि हमेशा जीत होती है...

बदल
निवडक

मित्रांनो, महात्मा गांधींनी हे तत्त्वज्ञान अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे... Be the change that you want to see in the world. तर आजपासून आपण स्वतःच तो “बदल” बनू जो आपल्याला जगात करायचा आहे.

सब में ब्रह्म है !
निवडक

“सर्वम् खल्विदं ब्रम्हासी । सारा संसार ब्रह्ममय है। मुझ में, तुझ में, ईंट-पत्थर में, पेड-पौधों में कीडे-मकोडों में, हर जगह, हर चीज में ब्रम्ह है।”

जौ की खेती
निवडक

यह एक गरीब ब्राह्मण की कहाणी है| जो आपने लोभ पर काबू नाही पा सका, उसके वजह से उस के परिवार को बहोत सी कठीनाइयोन्का सामना करना पडा|

जपानी मांजर
निवडक

खूप वर्षांपूर्वी जपान मधील समुद्रा जवळच्या एका गावात घडलेली गोष्ट आहे. त्या गावात योहेई नावाचा गरीब मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. एकदा योहेईला चिखलात माखलेली एक पांढरी मांजर आपल्या दारात दिसली. त्याने त्या बेवारस मांजरीचे स्वागत केले आणि मांजर पसार होण्यापूर्वी त्याने त्याचे जेवण त्याच्याबरोबर वाटून घेतले. मग ती मांजर त्यांच्याकडेच राहू लागली. पुढे योहेईचे वडील आजारी पडले तेव्हा तो खूप उदास झाला. बापाची काळजी घेण्यासाठी तो घरीच राहिला असता तर हाता तोंडाची गाठ कशी पडणार होती? अशा वेळी त्या लहानशा पांढऱ्या मांजरीला योहेईचे औदार्य आठवले आणि ती प्रत्येक वेळी आपले पंजे हलवत हलवत काही न काही मदत घेऊन परत येत असे.

विष्णूसेन
निवडक

कुंतीभोज वैरंत्य नगराचा राजा होता. त्याला दोन बहिणी होत्या. एकीचे नांव सुदर्शना होते. ती काशी राजाची राणी होती. दुसरी सुचेतना. तिला सौवीर राजाला दिले होते. सुदर्शनाला वाटले की आपल्याला एक फार तेजस्वी पुत्र व्हावा. म्हणून तिनें कुन्ती प्रमाणेच मंत्रोच्चाराने अग्नीदेवाचा साक्षात्कार करून घेतला. त्याच्या कृपेने तिला पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचे आयुष्य आणि त्याची जडणघडण यात दिली आहे.

भूताची टेकडी

पश्चिम घाटांत पुष्कळ लहान लहान टेकडया आहेत. त्यांतील एका टेकडीचे नांव भुताची टेकडी असे पडले आहे. धनगर, गुराखी आपली जनावरें आजूबाजूच्या टेकड्यांवर नेत असत. परंतु या टेकडीवर कोणास हि जाऊन देत नसत. कारण जो कोणी त्यावर जात असे तो कधी परतून येत नसे. त्या भुताटकीच्या टेकडीवर एक मोठा गाईचा कळप राहात असे. सकाळी सूर्योदय होतांच त्या गाई गोठ्यांतून बाहेर येऊन चरत असत व संध्याकाळ होतांच गुराख्याने वळवल्याप्रमाणे घराकडे परतत असत. या टेकडीची हि कथा आहे.

विचारी सेवक

एका राज्याच्या राजपुत्राला वाईट संगतीमुळे आपल्या राज्याची होत असलेली अधोगती कधी दिसलीच नाही... आणि अचानक असे काही गाडले की त्याला आयुष्यातला मोठा धडा मिळाला... त्यावर हि कथा आहे.

बेताल-पच्चीसी
निवडक

भारतवर्ष में बेताल-पच्चीसी काफी पहले से मनोरंजन और शिक्षा के साधन के रूप में रहे हैं। ये मनोरंजन के रूप में हमें नीति का भी ज्ञान दे देते हैं। बेताल हर रोज़ एक कहानी सुनाता है और आख़िर में राजा से ऐसा सवाल कर देता है कि राजा को उसका जवाब देना ही पड़ता है। उसने शर्त लगा रखी है कि अगर राजा बोलेगा तो वह उससे छूटकर फिर से पेड़ पर जा लटकेगा। लेकिन यह जानते हुए भी सवाल सामने आने पर राजा से चुप नहीं रहा जाता। बैताल पचीसी (वेताल पचीसी या बेताल पच्चीसी (संस्कृत:बेतालपञ्चविंशतिका) पच्चीस कथाओं से युक्त एक ग्रन्थ है।

कुरुक्षेत्र

या पुस्तकांच्या मालिके मध्ये आपल्याला महाभारतातील युद्धाचे ते दिवस अगदी तंतोतंत जगता येतील. या कथा वाचून तुम्हाला आपण स्वतः कुरुक्षेत्रात असल्याचे वाटेल. त्यावेळच्या मानसिक आणि भौतिक परिस्थितींची जाणीव होईल. चला जाणून घेऊया कुरुक्षेत्रावर प्रत्येकाच्या मनात काय युद्ध चालू होते.?? अर्जुनाकडे श्रीकृष्णासारखा सारथी होता. पण भीष्म द्रोणाचार्य आदींच्या मनातले स्वतःच्या कर्तव्या विरुद्ध चाललेले युद्ध जाणून घेऊया.

दीपावली
निवडक

भारतीयों का विश्वास है कि सत्य की सदा जीत होती है झूठ का नाश होता है। दीवाली यही चरितार्थ करती है... असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

भूते पकडणारा तात्या नाव्ही
निवडक

कोणे एके काळी कोकणात एक तरुण नाव्ही एका छोट्या खेडेगावात राहत होता. त्याचे नाव होते तात्या. त्याला त्याचे केस कापणे आणि दाढी करणे हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक मनोरंजक कथा ऐकायचा

गिजरू का अमराक
निवडक

किसी समय अरब के एक गाँव में 'गिजरू' नामक एक आदमी रहता था। वह अपने कबीले का सरदार भी था। गिजरू को दुनिया में अगर जान से भी प्यारी कोई चीज़ थी तो यह उसका एक घोड़ा था। उस घोड़े का नाम था 'अमराक वह उस पर सो जान से न्योछावर था।

गिरनार का रहस्य
निवडक

किसी समय सौराष्ट्र में गिरनार के पास मोहन नाम का एक गरीब लड़का रहा करता था । वह जिस जगह रहता था वह पहाड़ों से भरी थी। लोगों का कहना था कि उन पहाड़ों में एक पर बड़ी अजीब अजीब चीजें नज़र आती हैं। इसलिए मोहन हर रोज़ उन पहाड़ों पर घूमने जाता था। उसे एक सुन्दर बाग दिखाई दिया। उसमें तरह तरह के पेड़ पौधे लगे हुए थे। तरह तरह के फूल खिल रहे थे और तरह तरह के पशु पक्षी स्वच्छन्द होकर विचर रहे थे। उस बगीचे के बीचोबीच गुलर का पेड़ था! और उसके निचे श्री दत्तात्रेय का स्थान था| यह सब देख कर मोहन का वहाँ से लौटने का मन न हुआ।

पारसमणी
निवडक

पुराने जमाने में पंढरपुर में एक भक्त ब्राह्मण रहता था। उसकी पत्नी कमला भी बड़ी पतिव्रता थी। वे स्त्री-पुरुष दोनों रोज बड़ी भक्ति के साथ देवी रुक्मिणी की पूजा करते थे। देवी ने उनको पारस पत्थर दिया। उस पत्थर का प्रभाव ऐसा था कि जो चीज़ उससे छू जाती तुरन्त सोना बन नाती । अब उस ब्राह्मण को किस चीज की कमी हो सकती थी! उसके दिन आराम गुजरने लगे।

राजपुत्र धीरसेन
निवडक

कहा जाता है कि किसी समय शाँतिनगर नामक शहर में शाँतसिंह नाम का राजा था। उसकी रानी शाँतिमती सब तरह से उसके योग्य स्त्री थी। वे दोनों अपनी प्रजा को बहुत प्यार करते थे और अपनी संतान की तरह उनकी देख भाल करते थे। उनका एक ही लड़का था जिसका नाम धीरसेन था।

पटेल का फैसला
निवडक

हिंदी लघुकथा पटेल का फैसला

नागवती
निवडक

नागवती एक ऐसी कथा हैं जो आपकी उत्कंठा के चरम पर आपको ले जाती है| सर्पराज के आशीर्वाद से रानी को ७ सुंदर पुत्रियों की प्राप्ती होती हैं| आगे चलकर उसमे से एक लड़की नागवती को मुसलमान फ़क़ीर जादूगर अगवाह कर लेता हैं और बंदी बना लेता हैं| नागवती का पति उसे छुड़ाने में असफल हो जाता हैं | आखिर कौन हैं जो नागवती को उस जादूगर के चंगुन से बचाएगा? जानने के लिए पढ़िए नागवती!!

लोकभ्रमाच्या दंतकथा
निवडक

या लोकभ्रमाच्या खूपच चमत्कारिक, हास्यास्पद, विनोदी अशा दंतकथा आहेत. या लोकांमध्ये पूर्वी प्रचलित होत्या पण त्या केवळ मिथक आहेत. फक्त एक गम्मत म्हणून वाचाव्यात यातील एकही अक्षर खरे नाही.

नक्कू बकरी
निवडक

यह एक रूस के युक्रेन प्रान्त की एक लोककथा हैं! बुकस्ट्रक पे आपके लिए खास पेशकश हिंदी में

ब्रम्हराक्षस
निवडक

जब कंजूस मक्खीचूस जमींदार को ब्रम्ह राक्षस बतौर नौकर मिल जाता हैं तब क्या होता हैं? पढ़िए इस कहानी में.....

ठकास महाठक
निवडक

हुशारीने वागलो तर कोणत्याही संकटावर मात करता येते.

छोटे बच्चों के लिए -अस्सी घाट की कविताएँ
निवडक

छोटे बच्चों के लिए कुछ खास कविताएँ जब हम दादी के साथ घाट पर टहलने जाते थे तब वह हम बच्चों को ये कविताएँ सुनाती थी! जो कभी बचपन में सुनी थी और अभी भी याद है| आज भी अस्सी घाट पर बैठते हैं तो गंगाजी के पानी को देखकर खूब याद करते हैं | अस्सी घाट की कविताएँ! ये कविताएँ बच्चो को बहुत पसंद आएँगी ऐसा मुझे विश्वास हैं|

सुधा मुर्ती यांची पुस्तके
निवडक

सुधा मूर्ती या इंग्रजी आणि कन्नड भाषेतील एक भारतीय लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, तंत्रविषयक पुस्तके, प्रवास वर्णने लघुकथा संग्रह, वास्तववादी लेख, बालसाहित्य अशा विविध विषयांना स्पर्श करणारे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये केला गेला आहे. सुधा मूर्ती यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. २०११ मध्ये त्यांना कर्नाटक सरकार द्वारे कन्नड भाषेतील साहित्यात उल्लेखनीय कामगिरी साठी अत्तीमब्बे पुरस्कार प्रदान केला गेला आहे. त्यांच्या शाळेगणिक एक ग्रंथालय या कल्पनेनुसार ५०००० ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिस फौंडेशन मार्फत त्यांनी पूरग्रस्त प्रदेशमध्ये २३०० घरे बांधून दिली आहेत. त्यांनी तामिळनाडू आणि अंदमान राज्यात त्सुनामी, गुजरातमधील कच्छ येथे भूकंप, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यात वादळ आणि पूर, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींचा यशस्वीपणे सामना केला आहे.

अजरामर कथा
निवडक

ह्या कथा जुन्या कथा आहेत पण अतिशय मनोरंजक आहेत.

विक्रमादित्य आणि वेताळ - जुन्या गोष्टी
निवडक

विक्रम वेताळाच्या गोष्टी सर्वांत लोकप्रिय मराठी गोष्टीं पैकी आहेत.

वैद्य आणि राजा

चित्रपुरी नामक राज्याचा राजा चतुरवर्मा आपल्या नावाला साजेल असाच चतुर व हुशार होता. तो एक प्रजावत्सल राजा होता. प्रणेचे कष्ट सुख ओळखून घेण्यासाठी तो येष पालटून राज्यभर हिंडे व फिरे. एकदा राजा आजारी पडला आणि स्वतः हिंडून प्रजेचे कष्ट सुख ओळखून घेणे त्याला शक्य झाले नाही. म्हणून आपल्या मंत्र्याला व सेनापतीका जवळ बोलावून तो म्हणाला-" तुम्ही दोघे वेष पालटून राज्यात कोठे काय होत आहे हे पाहून या." राजाज्ञेप्रमाणे दोघे निघाले. हिंडत हिंडत ते सिंगवरम् या गावी आले. गावा- बाहेर एका डोंगरी ओव्याचे पाणी पिऊना व पोव्यांना पाजून त्यांना झाडाला बांधून ठेवले, आणि पाबीच गावात निघाले. ....

कुटूंबाच्या सुखाची किल्ली आईच्या हातात असते!

कुटूंबाच्या सुखाची किल्ली आईच्या हातात असते!

The Marvelous Land of Oz

The Marvelous Land of Oz, commonly shortened to The Land of Oz, published in 1904, is the second of L. Frank Baum's books set in Land of Oz, and the sequel to The Wonderful Wizard of Oz. It is the only book in the series in which Dorothy Gale does not appear. This and the next 34 Oz books of the famous forty were illustrated by John R. Neill. The book was made into a Canadian animated feature film of the same name in 1987.