२१ जून १९८२ रोजी खराब हवामानामुळे एयर इंडिया फ्लाइट ४०३ सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथे उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेमध्ये २ कर्मचारी आणि १५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून ९४ लोक सहीसलामत बचावले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel