हरिश्चंद्र गड जिथे ठाण्याची सीमा, पुणे आणि अहमदनगर जिल्हे मिळतात.


ठाणे जिल्ह्यापासून :
कल्याणहून नगरला जाणाऱ्या बस मध्ये बसून तिथून आपण बस किंवा खाजगी वाहनाने खिरेश्वर गावात पोचू शकतो. हे गाव किल्ल्यापासून ७ किमी अंतरावर आहे.
 
पुणे जिल्ह्यापासून :
खिरेश्वर जाण्यासाठी शिवाजी नगर (पुणे) बस स्थानकातून एक दैनिक बस आहे.

अहमदनगर जिल्ह्यापासून :
घोटी गावातून नाशिक किंवा मुंबई बस पकडायची. घोतीपासून, आपण मालेगावमधून राजुरमार्गे संगमनेरसाठी आणखी एक बस मिळते. इथून दोन पद्धतीने जाता येते -
१) राजुरमधून पाचनाईसाठी एक बस किंवा खाजगी वाहनात बसणे.
२) अलीकडेच राजूरपासून कोथळे जाण्यासाठी (तोलार खिंड) रस्ता करण्यात आला आहे. तोलार खिंडीपासून मंदिर २-३ तासांच्या प्रवासाच्या   अंतरावर आहे.
३) कोटल पासून दर तासाला बस उपलब्ध आहेत, खाजगी वाहनांनी कोथळेकडे जाणारी खिंड सुद्धा या मार्गावर उपलब्ध आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel