http://3.bp.blogspot.com/-qSAHxpa7h5I/Tc_lWSGwxbI/AAAAAAAAIlY/Qr0bzDUvz-g/s1600/judgment_day.jpg

दुष्काळ आणि अत्याधिक कर यांच्यामुळे हैराण झालेले लोक पाने, मांस, मुळे, जंगली मध, फुले आणि बिया खाण्यावर येतील. भयंकर दुष्काळ पडेल. थंडी, हवा, उष्मा, पाऊस आणि बर्फ हे सगळे लोकांना खूप हैराण करतील.
महाभारतात कलियुगाच्या अंती प्रलय होणार असा उल्लेख आहे, परंतु तो कोणता जलप्रलय नसेल तर पृथ्वीवर सतत वाढत जाणाऱ्या उष्म्यामुळे असेल. महाभारताच्या वन पर्वात उल्लेख मिळतो की सूर्याचे तेज इतके वाढेल की सातही समुद्र आणि नद्या सुकून जातील. संवर्तक नावाचा अग्नी पृथ्वीला पाताळापर्यंत भस्म करून टाकेल. पाऊस पूर्णपणे बंद होईल. सर्व काही जळून जाईल, त्यानंतर मग १२ वर्षे सतत पाऊस पडेल ज्यामुळे सर्व धरती जलमय होऊन जाईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to पुराणांमध्ये लिहिलेल्या भविष्यवाणी


क्या है बिटकॉइन
छावणी
१८ ऐतिहासिक योगायोग
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा
शिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत
भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी
आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
हर हर महादेव- भाग १
रहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान  - भाग १
महाभारतातील कर्णकथा
नलदमयंती
प्राचीन भारतातली काही शहरं भाग २
भारत आणि अणुशक्ति
पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे  अजूबे
जॉब इंटरव्यू टिप्स