http://timesofindia.indiatimes.com/photo/51995677.cms

पृथ्वी भ्रष्ट लोकांनी भरून जाईल आणि सत्ता मिळवण्यासाठी लोक एकमेकांना मारतील. याच भ्रष्ट लोकांमध्ये जो सर्वांत जास्त ताकदवान असेल, त्यालाच सत्ता मिळेल. जी व्यक्ती अत्यंत चलाख आणि स्वार्थी असेल, तिलाच या युगात विद्वान मानले जाईल. मनुष्याच्या सौंदर्याची पारख त्याच्या केसांवरून केली जाईल, केवळ पोट भरणे एवढेच मनुष्याचे उद्दिष्ट असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel