http://2.bp.blogspot.com/-MpdVfX0qdxE/VcrlChwTZFI/AAAAAAAAIP4/W4kQG7vyABQ/s400/medieval-india.jpg

७ व्या शतकानंतर इथे अरब, तुर्क मुसलमानांनी आक्रमण करायला सुरुवात केली आणि काही इतिहासकारांमते इ.स. ८७० मध्ये अरब सेनापती याकुब एलेस याने अफगाणिस्तान आपल्या अधिकारात आणले.
भारतात एकीकडे राजांमध्ये वर्चस्वासाठी लढाई सुरु होती तिथे दुसरीकडे पश्चिम सीमा युनानी आणि फारसी आक्रमणांनी हैराण होती. पूर्व सीमेवर अनेक छोटी छोटी स्वतंत्र राज्य स्थापन झाली होती. अशातच इस्लाम चा उदय झाला आणि त्याने संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला.
साधारण इ.स. ६३२ मध्ये हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम याच्या मृत्युनंतर ६ वर्षांच्या आताच त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी सीरिया, मिस्र, उत्तरी अफ्रीका, स्पेन आणि इराण जिंकले. या दरम्यान खलिफा साम्राज्य फ्रांस च्या लायर नावाच्या स्थानापासून आक्सस आणि काबुल नदीपर्यंत पसरले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to इतिहास बदलणारी भारतीय युद्ध


नलदमयंती
महाभारतातील कर्णकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj
क्या है बिटकॉइन
भारतीय पारंपरिक खेल
महाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य
इतिहासातील १० क्रूरकर्मा
पुराणांमध्ये लिहिलेल्या भविष्यवाणी
भारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २
काय आहे भीष्म पितामहांचे सत्य...
प्राचीन भारताचे आविष्कार
रहस्यमय प्रेते
पौराणिक भूगोल
(You can't) Escape!