http://3.bp.blogspot.com/-gtD91es80B0/VTOyg6E264I/AAAAAAABCes/Z58RuyAruNY/s1600/Chandragupt%2BMorya.jpg

चाणक्य यांचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३२२ ते २९८ पर्यंत) याचे धनानंद सोबत जे युद्ध झाले होते त्याने देशाचा इतिहास बदलून टाकला. प्राचीन भारतातील १८ जनपदांपैकी एक होता महाजनपद - मगध. मगधचा राजा होता धनानंद. या युद्धाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. चंद्रगुप्तने त्याचे शासन उचकटून फेकले आणि मौर्य वंशाची स्थापना केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel