ब्रम्हदेवाने ऋषी कश्यप यांचे असुर पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांना अजरामर होण्याचे वरदान दिले होते ज्यामुळे दोन भावांनी संपूर्ण धरतीवर आपले साम्राज्य प्रस्थापित करून लवकरच स्वतःला ईश्वर म्हणून घोषित केले. चहूकडे हाहाःकार माजला. देवी-देवता, मानव, वानर सर्वजण त्रस्त झाले होते.
तेव्हा भगवान विष्णूला त्यांचा वध करण्यासाठी अवतार घ्यावा लागला. हिरण्याक्षला मारण्यासाठी वराह अवतार आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार घ्यावा लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel