कृष्णाच्या उपदेशानंतर भयंकर युद्ध झाले ज्यामध्ये भीष्मांनी शौर्य दाखवत अर्जुनाला जखमी करून त्याचा रथ नष्ट केला. युद्धात भीष्मांनी चालवलेला भीषण संहार रोखण्यासाठी कृष्णाला शेवटी आपली प्रतिज्ञा मोडावी लागली. आपला रथ नष्ट झालेला पाहून श्रीकृष्णाने रथाचे चाक उचलून भीष्मांवर झडप घातली, परंतु ते शांत झाले. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेचा बहुतांश भाग नष्ट केला.
कोण मजबूत राहिले : कौरव.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel