चौथ्या दिवशी देखील कौरव पक्षाला भारी नुकसान सोसावे लागले. या दिवशी कौरवांनी अर्जुनाला आपल्या बाणांनी झाकून टाकले, परंतु अर्जुनाने सर्वांना मारून पळवून लावले. भीमाने तर या दिवशी कौरव सेनेत अक्षरशः हाहाःकार माजवला, दुर्योधनाने आपली गजसेना भीमाला मारण्यासाठी पाठवली, परंतु घटोत्कचाच्या सहाय्याने भीमाने त्या सर्वांचा नाश केला आणि १४ कौरव देखील मारले, परंतु राजा भगदत्तने लवकरच भीमावर नियंत्रण मिळवले. नंतर भीष्मांना देखील अर्जुन आणि भीमाने भयंकर युद्ध करून कडवी झुंज दिली.
कोण मजबूत राहिले : या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel