http://2.bp.blogspot.com/-KSsv3N-FaL8/VVhFUv_OhOI/AAAAAAAAATA/H_1qkpaJvH4/s1600/A-5.jpg

असे म्हणतात की महाभारताच्या युद्धात १८ आकड्याचे महत्व खूप आहे. महाभारताच्या ग्रंथात १८ अध्याय आहेत. कृष्णाने एकूण १८ दिवस अर्जुनाला ज्ञान दिले. १८ दिवसच युद्ध चालले. गीतेमध्ये देखील १८ अध्याय आहेत. कौरव आणि पांडवांची एकूण सेना देखील १८ अक्षौहिणी होती ज्यामध्ये कौरवांची ११ तर पांडवांची ७ अक्षौहिणी सेना होती. या युद्धाचे प्रमुख सूत्रधार देखील १८ होते. या युद्धात केवळ १८ योद्धे जिवंत राहिले. प्रश्न असा उपस्थित होती को हे सर्व १८ या संख्येतच का घडत गेले? हा निव्वळ योगायोग आहे की याच्यात काही रहस्य लपलेले आहे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel