http://www.ajabgjab.com/wp-content/uploads/2015/03/22-2.jpg?81d273

१३५४ मध्ये फिरोज शाह कोटला याने बांधलेला हा किल्ला आज अक्षरशः एक खंडर बनला आहे. आजूबाजूच्या लोकांचा अनुभव आहे कि दर गुरुवारी इथे मेणबत्त्या आणि अगरबत्त्या जळताना दिसतात. एवढेच नाही तर, दुसऱ्या दिवशी किल्ल्याच्या काही भागांत एका भांड्यात दूध आणि कच्चे अन्न देखील ठेवलेले मिळते. असे नेहमी होत आलेले आहे, ज्या कारणाने हा किल्ला आता भूतांचा किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to दिल्लीतील १० भयावह जागा