https://i.ytimg.com/vi/VhVMQ4YjhIk/hqdefault.jpg

या वाड्यात कित्येक वेळा लोकांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू येतात. चांदण्या रात्री तर ही जागा आणखीनच भयानक बनते. असे म्हणतात की जेव्हा पश्चिम भारतीय प्रांतावर पेशव्यांचे राज्य होते, त्यावेळी पेशव्यांचा राजकुमार, नारायण नावाच्या बालकाचा त्याच्या काकीच्या सांगण्यावरून खून करण्यात आला होता. तेव्हापासून त्या राजकुमाराचा आत्मा इथे भटकत आहे. रात्री कित्येक वेळा भयानक किंकाळ्या ऐकू येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel