गुरुकुलात वेदाध्ययन पूर्ण केल्यानंतर आचार्यांच्या समक्ष हा संस्कार संपन्न केला जात असे. प्रत्यक्षात हा संस्कार गुरुकुलातून निरोप घेणे आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचा उपक्रम आहे. वेद - पुराण आणि विविध विषयांत पारंगत झाल्यानंतर ब्राम्हचाऱ्याच्या समावर्तन संस्काराच्या आधी केसांची सफाई केली जात असे आणि त्याला स्नान करवून स्नातक उपाधी दिली जात असे. केशान्त संस्कार शुभ मुहूर्तावर केला जात असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel