संस्कृत वाक्य

संस्कृत वाक्यात शब्दांना कोणत्याही क्रमाने ठेवले जाऊ शकते. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची अजिबात शक्यता नसते. असे होते कारण सर्व शब्द विभक्ती आणि वचनानुसार असतात. जसे - अहं गृहं गच्छामि किंवा गच्छामि गृहं अहं हे दोन्ही बरोबर आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel