http://ritsin.com/wp-content/uploads/2010/09/Karna-parting-with-kavach.jpg

 कर्ण हे महाभारतातले सगळ्यात उपेक्षित पात्र आहे कारण तो एक असामान्य योद्धा होता पण कृष्णानी चलाखीने त्याची कवचकुंडले त्याच्याकडून काढून घेतली. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे भगवान परशुरामाच्या शापामुळे अगदी शेवटच्या क्षणी त्याला सर्व विद्येचा विसर पडला. तर एका अर्थी तो परिस्थिती आणि धोकेबजीमुळे मेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel