http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2015-07/21/full/1437457943-4167.jpg

आपल्या उदरात अनेक रत्न बाळगून असलेला अतल खोली असलेला समुद्र नेहमीच धीरगंभीर आणि शांत असतो. त्याच प्रमाणे साधकाने देखील नेहमी प्रसन्न आणि धीरगंभीर राहिले पाहिजे. भारती - ओहोटी आणि लाटा यांच्यामुळे समुद्राच्या गंभीरतेवर कोणताही परिणाम होत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel