विदर्भातील अष्टविनायक

गणपतीची आराधना अथर्ववेदपूर्व काळापेक्षाही जास्त जुनी आहे. गणपतीलाही साधारण जनतेच्या दैवताचा मान मिळाला तो अथर्ववेद काळात. गणपतीची पूजा केल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो हा विश्वास लोकांमध्ये दृढ झाला तो ही याच काळात. विघ्नहर्ता असल्याने गावाच्या रक्षणासाठी विनायकांची स्थापना गावाच्या वेशीवर केलेली आढळते. महाराष्ट्राचे जसे अष्टविनायक आहेत तसेच विदर्भातही अष्टविनायक आहेत. तिथल्या स्थानिक लोकांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे. या अष्टविनायकांनाही आता लोकमान्यता मिळते आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel