हिरण्यकश्यपू


तो इतका बलवान होता की त्याचा वध करण्यासाठी विष्णूंना नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला.  तो विष्णूचा इतका कट्टर विरोधी होता की त्याला त्याच्या मुलाने देखील विष्णूचं नामस्मरण केलेलं सहन व्हायचं नाही.  यासाठी तो आपल्या मुलालादेखील मारायला तयार होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel