अरुणा आसफ अली
या एक शूरवीर महिला आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी मुंबईतील गोवालिया मैदानातील कडक सुरक्षा असलेल्या क्षेत्रात घुसून तिरंगा फडकवला होता. त्यांनी इंग्रज पोलिसांची अक्षरशः झोप उडवली होती. त्यांना मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel